शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

इये म-हाटीचीये नगरी







तिसरी ते सहावीच्या मुलांच स्नेहसंमेलन झाल बारा तारखेला. ममस्त झाल. खबरदार मधला मावळा मस्त लक्षात राहील. तुम्ही पाहील का ?

माझ्या आवडत्या फळांचा आलेख

बालवाडीतल्यांना आलेख शिकवता येईल हेच किती मस्त आहे. किती सोप आहे आलिख काढण ! :-) त्यात एक मुलगा होता (नाव नाही आठवत ), कोणालाच पेरु आवडत नाही याच त्याल फार वाईट वाटल, पण त्याच मत पेरुला नव्हत बर!
Posted by Picasa

शाळेत आगीचा बंब

शाळेत आगीचा बंब आला होता. त्यांनी आग लावली आणि आग कशी विझवायची ते दाखवल. त्यांनी खुपदा आग लावली. बालदीत पण आग लावली. ओली केली सतरंजी दुस-या बादलीत आणि जिथे आग लागली होती तिथे सतरंजी भसकन टाकली. शिडिवर चढून बंबवाल्यांनी वर अडकलेल्यांना काढल. त्यांनी पाणी वर उडवलव आम्ही सारे भिजलो. पहिलितल्या ताईदादांना अजून दाखवत होते.

- आरोही ( शुक्रवार 6 नोव्हेंबर 2009 )

झाडं आम्ही पाहिली

शाळेत सध्या झाड, पान फूल चालू आहेत. ताईंनी गोळा केलेला हा एक अनुभव

 
Posted by Picasa